फोटोगॅलरी: ज्वारीचं आहारातील महत्त्व

आपल्या देशात ज्वारीचं पीक अमाप येतं आणि त्यातलं ५० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. आजही खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न आहे. जगभरातल्या प्रमुख धान्यांमध्ये गहू, तांदूळ, मका आणि बार्लीनंतर ज्वारीचा पाचवा नंबर लागतो.

from Maharashtra Times https://ift.tt/2TPghca

No comments

Powered by Blogger.